दोन महिन्यांपासून पाण्याची नासाडी; तक्रारींनंतरही प्रशासन निष्क्रिय काणकोण परिसरात पाणी पाइपलाईन वारंवार फुटत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. मागील दोन महिन्यांपासून ही समस्या कायम असून, अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या सततच्या गळतीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, तातडीने दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
Categories
Civic Issues
काणकोणात पाणी पाइपलाईन गळती कायम; नागरिक त्रस्त

