कामावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन मौविन गोडिन्हो यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आमदार जित आरोलकर यांनी निवडणुका अजून दूर असल्याचे सांगत सध्या लोकांसाठी काम करणे हेच प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. पक्षाचे तिकीट मागण्यावर नव्हे, तर उमेदवाराच्या कामगिरीवर आणि जनतेशी असलेल्या नात्यावर दिले जाते, असे त्यांनी नमूद केले. काही जण तिकीटासाठी प्रयत्न करत असले तरी अखेरीस तळागाळातील कामच योग्य उमेदवार ठरवते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Categories
Political
तिकीट कामगिरीवरच ठरते, दबावावर नाही: जित आरोलकर

