४०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेची शिक्षण खात्याशी तातडीने बैठक घेण्याची मागणी राज्यातील ४०० हून अधिक ‘बालरथ’ कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांना होत असलेला त्रास, पगारविलंब आणि इतर प्रशासकीय अडचणी यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण खात्याशी तातडीने चर्चा करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. संघटनेने इशारा दिला आहे की, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल
Categories
Civic Issues
‘बालरथ’ कर्मचाऱ्यांची सरकारकडे धाव – त्रास व पगारविलंब थांबविण्याची मागणी

Casino Pinco предоставляет доступ к современным слотам и популярным играм.
[url=https://7v4.casino/]Casino Pinco[/url]
Регулярные акции делают игру еще более выгодной.
http://www.obreitanca.com/img_1230/
https://zookompleks.ru